जत | दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटलाय, तुम्हीही सहभागी व्हा! | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी : ग्रामीण भागातील लोक गट-तट आणि मतभेद विसरुन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करीत आहेत. दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटला आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी पाणी फाउंडेशनने ‘जलमित्र’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत सहभागी व्हा आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करा, असे आवाहन प्रांताधिकारी तुषार ढोंबरे व तहसिलदार अभिजित पाटील यांनी केले.
प्रांताधिकारी ढोंबरे, व तहसिलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची,संघटना,असोशि
श्रमदानातून जतला पाणीदार करण्यासाठी स्व:ता तहसिलदार अभिजित पाटील भल्या पहाटे व सायंकाळी उशिरापर्यत श्रमदानात सहभागी होत आहेत.
