डफळापूर तालुक्यातील मोठे गाव आहे.येथे झपाट्याने विकास होण्याची गरज होती.मात्र सत्ताधारी विकास करण्यात अपयशी ठरले आहेत.रस्ते,गटारी,स्वच्छता, नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्नावर सातत्याने ओरड आहे.
तानाजी चव्हाण नावाचा दमदार नेतागेल्या दहा वर्षापुर्वी तानाजी चव्हाण सरकार यांना माननारा मोठा वर्ग तयार केला आहे. शिवसेनातून आपल्या राजकीय आयुष्यास सुरूवात केलेले चव्हाण जत पश्चिम भागातील दमदार नेता म्हणून परिचित आहेत.ग्रामपंचायतीत उपसंरपच म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे. गेल्या पाच वर्षात ते राजकीय प्रवाहाबाहेर होते,मात्र येत्या निवडणूकीत ताकतीने पुढे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.