आपल्या पॅनलच्या माध्यमातून सोसायटीचा कारभार पारदर्शक, समाजाभिमुख आणि शेतकऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने केला जाईल. या पॅनलचा प्रमुख उद्देश शेतकरी कुटुंबात युवा उद्योजक निर्माण झाले पाहिजेत असा आहे. याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, माती व पाणी मोफत परीक्षण.विविध प्रकारचे शेतीविषयक प्रशिक्षण, शेती-उद्योगधंद्यांना चालना देण्याचा प्रयत्न आसुन सोसायटीत पारदर्शक कारभार आणणार आसल्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले.
Prev Post
Next Post