अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावेमृत वारकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार, सर्जेराव जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव हे सर्वजण राहणार करवीर तालुक्यातील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ही दिंडी होती. जुनोनी गावाजवळील श्रीराम वस्ती येथे दिंडीचा मुक्काम होता.जिथे अपघात झाला तेथून ही वस्ती दोन किमी होती.