महाराष्ट्र शासन जागे होणार का ?कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दाव्यानंतर राज्यभर जागृत्ती झाली,निषेध सुरू झाले.अनेक पडद्याआडचे राजकर्ते आता भाषणे देऊ लागले आहेत.सिमावर्ती भागातील नागरिकांनी आम्हाला पाणी द्या,अन्यथा कर्नाटकात जाऊ असा इशारा दिला आहे.दोन्ही राज्यातील वाद सोयीस्करपणे वाढविला जात आहे.महाराष्ट्र शासनाने यावर गांर्भिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,असेही ढोणे म्हणाले.