विकासासाठी जनतेनी साथ द्यावी ; आवरादीविकासात्मक दृष्टिकोन घेऊन निवडणूक लढवत आहे.संखच्या विकासाठी आता परिवर्तन गरजेचे आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासाचे धोरण आहे.ते ग्रामीण भागापर्यत विकास योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी अग्रही असतात.त्यामुळे संखच्या जनतेनी आम्हाला साथ द्यावी,असेही आवरादी म्हणाले.