पाणी उशाला कोरड घशाला जतकरांना मिळते वर्षातून केवळ 96 दिवसच पाणी; अशुध्द पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
रणधुमाळी
जत पालिकेची–2
जत : विशेष प्रतिनिधी
जत शहराची अवस्था ‘पाणी उशाला व कोरडघशाला’ या म्हणीसारखी झाली आहे. बिरनाळ तलाव काठोकाठभरलेला असताना जतमधील नागरिकांना मात्र आठवड्यातून केवळदोनच दिवस पाणी मिळते. नगर पालिकेच कृपेने शहरात बारमाहीपाण्याचा ठणठणाट आहे. वर्षातील 365 दिवसांपैकी केवळ 98दिवसच जतकरांना पाणी मिळते. चार ते पाच दिवसांतून एकदानळाला पाणी येत असलने चार दिवसाचे शिळे, अस्वच्छ पाणी पवेलागत आहे.
का’स्वरूपी दुष्काळाच दुष्टचक्रात अडकलेल्या जततालुक्यातील मुख्यालय असलेल जत शहरास मात्र कृत्रिम’ पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर पालिकेच पाणीपुरवठा योजनेचे भायावह वास्तव समोर आले आहे. बारमाहीपाण्याच्या गप्पा व थापा मारणार पालिकेच कारभार्यानी नागरिकांचीदिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरास बिरनाळ पाणीपुरवठा योजना यल्लम्मादेवी व गौसिध्द अशा तीन पाणीपुरवठा योजना आहेत.त्यापैंकी दोन योजना काही वर्षांपासून बंदचआहेत. त्याचा ताण एका बिरनाळ योजनेवर पडला आहे. त्यावरउपाययोजना करणऐवजी जतकरांच भावनांशी खेळणचा उद्योग सुरूआहे.
नगर पालिका नागरिकांकडून वर्षाची पाणीपट्टी आकारत असली तरीवर्षभर पाणी मात्र अजिबात पुरवठा करित नाही. दररोज पाणी पुरवठाकरण्याची केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. वर्षातील 365दिवसांपैकी केवळ 96 दिवसच शहराला पाणी मिळते. लोकसंख्येचाविचार केला तर शहरास दररोज किमान 12 लाख लिटर पाण्याचीगरज असताना केवळ 6 लाख लिटर पाणीच उपसा होते. कालबाह्यपाणी पुरवठा योजनेमुळे दिवसाला 12 लाख लिटर पाणचा तुटवडाआहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा असतानाही शहरात मात्र कायमचीटंचाई आहे.
सध्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या क्षमतेमुळे एका भागासआठवड्यातून दोनवेळा पाणी सोडले जाते. सखल भागात पाणचा वेगव गती चांगली आहे. मात्र उंचवठ्यावर असलेल भागात नळातूनपाणीच बाहेर पडत नाही. त्यामुळे विद्युत मोटारी वापरून पाणी खेचलेजाते. काही भागात तर पाच ते सहा फुटांचे खड्डे खणले आहेत. अशापरिसरात नेहमीच अतिशय कमी व अपुरे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घवे लागत आहे.
त्याहून धक्कादाक बाब अशी की, गंजलेल्या, फुटक्या पाईपलाईनमुळेथेट गटारातील मिसळलेले पाणी पिण्याची दुर्देवी वेळ जतकरांवरआली आहे. पाणी पुरवठा करणार पाईप अतिश जून्या आहेत. यालोखंडी पाईप गंजलेल आहेत. पाईपलाईन अनेक ठिकाणीगटारीमधून जातात. जठिकाणी पाईप फुटतात त्या ठिकाणी गटारीचेदुर्गंधीयुक्त, मैलामिश्रीत पाणी पाईपमध्ये जाते. तेच पाणी नळामधूनघरात पोहोचते. पाणस दुर्गंधी येते, पाणी अतिशगढूळ येण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यात भर म्हणून पालिकेकडूनपाणत पुरेशा प्र’ाणात तुरटी व टीसीएलचा वापर होतनसल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य हीधोक्यात आले आहे.
चौकट—
कावीळ, मुतखड्यांचे विकार
अशुध्द व अपुर पाणमुळे पोटाच्या विकारात वाढ झाली आहे. मुतखडाव कावीळचे शेकडो रूग्ण शहरात आहेत. त्यामुळे असंख्य कुटुंबांनीनगर पालिकेच पाणवर जणू बहिष्कारच टाकला आहे. नगर पालिकेचेपाणी आंघोळ, कपडे व अन्य कारणांसाठी वापरले जाते. पिणसाठी मिनरल वॉटरचा सर्रास वापर होत आहे. काही उद्योजकांनीपाण्याचे प्लॅटच सुरू केले आहेत. विशेष म्हणजे शहरात पाचहजाराहून अधिक वॉटर प्युरिफारचीही विक्री झाली आहे.
पाण्यावरून जत शहरातील वातावरणही चांगलेच तापले आहे. सध्यासुरू असलेल्या नगर पालिकेच निवडणुकीत हाही एक टीकेचा मुद्दाबनला आहे. विशेष म्हणजे प्रचारास येणाऱ्या उमेदवारांना मतदारआता पाण्याचाही जाब विचारू लागले आहेत.
(कमश🙂