कॉग्रेसच देशाला बलशाली बनवू शकतो : आ. कदम

0

कॉग्रेसच देशाला बलशाली बनवू शकतो : आ. कदम

 

जत,प्रतिनिधी : देशातील सत्तेचा फुगवटा कमी होऊ लागलाय,त्यामुळे पुन्हा एकादा कॉग्रेस पक्षाची देशाला गरज निर्माण झाली आहे.लोकहितवादी कॉग्रेसच देशाला बळकंट बनवू शकतो असे प्रतिपादन माजी मंत्री आ. पंतगराव कदम यांनी केले. डॉ. कदम यांच्या उपस्थितीत जत येथे कॉग्रेस पक्षाचा मेळावा घेण्यात आला. माजी मंत्री आ. पंतगराव कदम यांचा भला मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष इकबाल गंवडी,उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे,माजी नगराध्यक्ष रविंद्र साळे,नगरसेवक महादेव कोळी,नगरसेविकासौ.माया साळे, सौ.शुभांगी बन्नेनावर, सौ.संगिता माळी यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांचे कदम यांनी स्वागत केले.यावेळी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर,जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सावंत,तालुक्याचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,

अशोक बन्नेन्वर, साळे शेठ,भैरू माळी,कुंडलिक दुधाळ,रविंद्र सावंत,युवराज निकम,मोहन कुलकर्णी,परशुराम मोरे,मुन्ना पखाली, गणेश गिड्डे,  दिलीप सोलापूरे,निलेश बामणे,राजेंद्र माने सर, भुपेंद्र कांबळे, प्रविण पाथरूट, अतुल मोरे,राहूल काळे,नामदेव काळे, योगेश व्हनमाने,राजू व्हनमाने,गोविंद मोरे,  व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.यावेळी 

बोलताना नगराध्यक्ष गंवडी म्हणाले आम्ही कॉग्रेसचे कार्यकर्ते होतो.नगरपालिकेत विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही चांगल्या पध्दतीने शहराचा विकास करू 

जत : कॉग्रेस मेळाव्यात माजी मंत्री आ. पंतगराव कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत,नगरसेवक नाना शिंदे उपस्थित होते.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.