संमात्तर यंत्रणा गरजेचीजत शहरातील मोठी लोकसंख्या,एमआयडीसीअनेक शासकीय कार्यालये,बँका,पतसंस्था, उद्योग,व्यापारी यांच्याकडून विजेची मोठी मागणी आहे.त्यांची वसूलीही मोठी असते.टान्सफार्म जळाल्याने यांचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे.त्यामुळे शहरातील विज पुरवठा अशा पध्दतीने बंद पडू नये यासाठी संमात्तर यंत्रणा महावितरण कडून बसविण्याची गरज आहे.