मागील पाच वर्षातील कामांची चौकशी करासंखमध्ये गेल्या पाच वर्षात ज्यांनी कारभार केला, त्या कारभारात अनेक संशयास्पद गोष्टी झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच गेल्या पाच वर्षातील कारभाराची स्वतंत्र यंत्रणे मार्फत चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठरावही घेतला आहे.,असे उपसरपंच सुभाष पाटील यांनी सांगितले.
Next Post