जत तालुक्याला न्याय द्यावा | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रकाश जमदाडे यांची मागणी

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.त्यासाठी आपण स्वत: या परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केला होता.आता तुम्ही मुख्यमंत्रीपदी असल्याने जत तालुक्यातील जनतेच्या आशा निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे आपण जतसाठी विशेष लक्ष देऊन दुष्काळ हटवावा,अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे.
महाराष्ट्रात सर्वात मोठा तालुका असून कायम दुष्काळी आहे. सन 2004-05,2008-09,2012,13,2015,
पैसे त्वरीत दयावेत.कायमच जत तालुक्याला एक न्याय इतर तालुक्याला दुसरा न्याय दिलेला आहे.वरील गोष्टीची पूर्तता करणेसाठी कारवाई करावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.