पुणे | पुरामुळे बाधित कुुटुंबांना सव्वासात कोटीचे वाटप |

0

पुणे : पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी २ हजार २९६ क्विंटल गहू व तांदूळ आणि १० हजार २५१ लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात पूरस्थिती निर्माण झाल्यापासून सातत्याने लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांना लागणारी मदत व करावयाच्या उपाय-योजनाबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येत आहेत. पुणे विभागाचे आयुक्त म्हणून शासनाने आपणास जे अधिकार दिले आहेतत्याची ताततडीने अंमलबजावणी करण्यात येत असून आवश्यकते प्रमाणे अधिकारी व कर्मचारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणालेदोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तातडीने मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास ५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. आता पर्यंत विभागातील १४ हजार २९९ कुटुंबांना या रकमेचे वाटप करण्यात आले असून उर्वरित पूरग्रस्तांना मदतीच्या वाटपाचे काम सुरूच आहे.

सांगली जिल्ह्यात ३ लाख ११ हजार २२० तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४३५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. पुरामुळे आतापर्यंत पुणे विभागात ५१ व्यक्ती मृत्यूमुखी पडले असून ४ जण बेपत्ता झाले आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक २४ तर १० जण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे. सातारा जिल्हा व पुणे जिल्हा प्रत्येकी  ८ जण तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे. बेपत्तांमध्ये सांगलीतील एककोल्हापूमधील दोन व पुण्यातील एकाचा समावेश आहे. 

रस्त्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ३२ रस्ते वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ पैकी ६२ रस्ते खुले झाले आहेत. एसटी वाहतुकीच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील बंद ४५ मार्गांपैकी ३७ मार्ग सुरू झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पैकी २३ मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

बँकीग सेवेच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात ३२९ एटीएमपैकी २२६ एटीएम सुरु झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ६४७ पैकी ३२० एटीएम सुरु झाले आहेत. पुरामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हे काम लगेच युध्द पातळीवर सुरू करण्यात आले असून त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील २४ उपकेंद्र३ हजार ९७ रोहित्र व १ लाख ५८ हजार ६५१ बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा महावितरणने पुर्ववत केला आहे. तर सांगली जिल्ह्यात ११ उपकेंद्र२ हजार ४९६ रोहित्र व १ लाख २२ हजार ८५३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी

मुख्यमंत्री सहायता निधी करिता पुणे विभागातील आयुक्त कार्यालयात आतापर्यंत ६ लाख २५ हजार इतक्या रकमेचे धनादेश विविध संस्था व व्यक्तींकडून प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त कपडेबिस्कीटपाण्याच्या बाटल्यादूधपावडर आदी जीवनावश्यक साहित्य व वस्तू स्वरूपात प्राप्त होत असून आजपर्यंत सांगलीसाठी ४३ तर कोल्हापूरसाठी ४० ट्रक असे एकूण ८३ ट्रकव्दारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहेत.

सध्या औषध व उपचाराची आवश्यकता पाहून मोठ्या संख्येने वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात १७४,कोल्हापूर जिल्ह्यात १६९ तर सातारा जिल्ह्यात ७२ अशी एकूण ४१५ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

घराच्या पडझडीच्याबाबतीत सर्व्हेक्षणाचे काम सुरू असून प्राप्त माहितीनुसार सांगली जिल्ह्यात पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ११ असून १ हजार ८२९ घरांची अंशत: पडझड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५८८ पूर्णत: तर ९ हजार ४१३ अंशत: घरांची पडझड झाली आहे. शिवाय ३२७ गोठ्यांची पडझड झाली आहे.

पुणे जिल्ह्यात १७ लाख ५० हजार रुपये ३५० ग्रामीण भागातील कुटुंबांना,सातारा जिल्ह्यातील ५६६ ग्रामीण कुटुंबांना२८ लाख ३० हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ३९८ ग्रामीण भागातील कुटुंबांना १९ लाख ९० हजार रुपयांचे ५ हजार रुपये प्रमाणे वाटप करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ हजार ३३५ तर शहरी भागातील २ हजार २३३ कुटुंबांना ४ कोटी २८ लाख ४० हजार रूपयांचे ५ हजार प्रमाणे वाटप झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग ४ हजार १३० तर शहरी भागातील  २८७ कुटुंबांना २ कोटी २० लाख ८५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मदतीच्या वाटपाचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील पूर परिस्थिती उपाययोजना बाबत माहिती (दिनांक15.8.2019 वेळ 12.00 वाजता)

पर्जन्यमान :- 

सांगली जिल्हयामध्ये आज अखेरएकूण 541.44 मि.मीइतका पाऊसझालेला असून आज अखेरच्या सरासरीपर्जन्यमानाची तुलना करता215.77%  इतका पाऊस पडला आहे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये आजअखेर झालेला पाऊस 1672.84मि.मीझालेला असून आजअखेरच्यासरासरी पर्जन्यमानाची तुलना करता126.12%  इतका पाऊस पडला आहे

पाण्याची पातळी :- 

आयर्विन पुल :- येथील धोका पातळी45’00 आहेती आज दुपारी 12वाजेपर्यंत 32’11  इतकी आहे.

राजाराम बंधारा :- येथील धोकापातळी 43’00 आहेती आज दुपारी12  वाजेपर्यंत 38’01  आहे.

Rate Card

स्थानांतरित व्यक्ती

सांगली जिल्हयामध्ये 4तालुक्यातील 104 गावे बाधित झालीअसून यामधील 69 हजार 67कुटुंबातील 3 लाख 11 हजार 220व्यक्ती सदया स्थानांतरित आहेतयास्थानांतरित व्यक्तीसाठी आज एकूण92 तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्थाकरण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये 12तालुक्यातील 322 गावे पुरामुळे बाधितझालेली असून स्थानांतरित व्यक्तींचीसंख्या 4 लाख 3 हजार 435 इतकीआहे  त्यांच्या साठी 202 तात्पुरतेनिवारा केंद्र सुरु आहेत.

       

पुरामुळे वेढलेली गावे :-

                              सांगलीजिल्हयामध्ये आजरोजी संपर्क तुटलेलेएकही गाव शिल्लक नाही.

               कोल्हापूर मध्ये शिरोळ याएकाच तालुक्यातील एकूण 9 गावांचासंपर्क तुटल्याने यामधील 26 हजार597 लोकांना सुरक्षित ठिकाणीहलविण्यात आले आहे.

पुरामुळे मयत :-

               पुणे विभागातील 5जिल्हयांचा विचार करता एकूण 51व्यक्ती  मयत असून बेपत्ता व्यक्तींचीसंख्या 4 इतकी आहे.

यामध्ये सांगली जिल्हयातील 24,कोल्हापूरमधील 10, सातारामधील 8,पुणे मधील 8 आणि सोलापूरमधील 1मयत व्यक्तींचा समावेश आहेतरसांगली जिल्हयात 1, कोल्हापूरजिल्हयात 2,  पुणे जिल्हयात 1 असेएकूण 4 व्यक्ती बेपत्ता आहेत.

बेपत्ता झालेले व मृत्यूमुखी पडलेलेपशुधन

               पुणे विभागात पुराच्यातडाख्यात गाय  म्हैस वर्गीय 7 हजार847 जनावरे, 1 हजार 65 शेळयामेंढया तर 166 लहान वासरे  गाढवमृत्यू किंवा बेपत्ता झालेली आहेत.

               सांगली जिल्हयात 4 हजार350 गाय  म्हैस वर्गीय जनावरे, 500शेळयामेंढया, 80 लहान वासरे गाढवांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्हयात 3 हजार420 गाय  म्हैस वर्गीय जनावरे, 300शेळयामेंढया, 50 लहान वासरे गाढवांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात 60 गाई  म्हैस वर्गीयजनावरे, 250 शेळयामेंढयातर 30लहान वासरे  गाढवांचा समावेश आहे.

सातारा जिल्हयात 17 गाय म्हैसवर्गीय जनावरे, 15 शेळयामेंढयातर 6 लहान वासरे  गाढवांचा समावेशआहे.

घरांची पडझड 🙁दिनांक14/8/2019 पर्यंत)

               अतिवृष्टीमुळे नुकसानझालेल्या घरांचे सर्वेक्षणाचे काम सुरुआहेआतापर्यंत प्राप्त माहितीनुसारसांगली जिल्हयामध्ये पूर्णतपडझडझालेल्या घरांची संख्या 11 असून याव्यतिरिक्त 1 हजार 829घरांची

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.