जत | अमृतानंद स्वामीजीची राजकारणातून माघार |
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात अल्पवधीत प्रसिद्ध झालेले व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांशी निकटचे संबधित असलेले बालगाव मठाचे मठाधिपती डॉ.अमृतानंद महास्वामीजी यांनी राजकारणातून माघार घेतली आहे.तसे त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ टाकत यापुढे मी योग,अधात्मावर काम करणार असल्याची घोषणा केली आहे.
हे वाचा..
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)