भाजपमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस ; विक्रम सांवत
डफळापूर : भाजपने जनतेचा भम्रनिराश केला आहे. त्यामुळे जनमानसात भाजपविषयी तिव्र असंतोष व्यक्त होत आहे. नोटबंदी,जिएसटी, कर्जमाफीत सामान्य जनतेला वेठीस धरण्यामुळे अर्थकरण ढासळले आहे. भाजपकडून विकासाचे गाजर दाखवत फसविले आहे. अशी टिका कॉग्रेेेस नेते,तथा जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांनी केली. सांगलीतील जनआक्रोश अंदोलनाच्या निमित्ताने तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीन तालुकाभर बैठका घेण्यात येत आहेत.त्यावेळी सांवत बोलत होते. सोमवार सहा रोजी सांवत यांनी जत पश्चिम भागातील डफळापूर, बाज,अंकले,शिंगाणापूर,मिरवाड,जि