गावगुंडाच्या दहशतीला आळा बसेलसंख येथे पोलीस चौकी होती मात्र येथे अधिकारी व कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने संखसह परिसरातील गावगुंडाचा उपद्रव वाढला होता.सामान्य जनता यामुळे दहशतीखाली होती.किरकोळ गुन्हे दाखल करण्यासाठी सुध्दा उमदी येथे जावे लागत होते.त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुंटुबियांना धोका असायचा,आता अधिकारी व कर्मचारी नेमल्याने अवैध धंदे चालकासह गावगुंडाच्या दहशतीला आळा बसेल.नागरिकांना संरक्षण मिळेल.तात्काळ कारवाई केल्याने आम्ही सा.पो.नि.पंकज पवार यांचे आभारी आहोत.भिमाशंकर बिराजदारस्वा.शेतकरी संघटनेचे नेते