गुडन्यूज : राज्यातील बैलगाडी शर्यत आयोजकांवरील गुन्हे मागे घेणार,मंत्रिमंडळाचा निर्णय
बैलगाडी चालकांना मोठा दिलासा
राज्यभरात बंदी असताना बैलगाडी शर्यती घेतल्यामुळे अनेक बैलगाडी चालक व आयोजकावर गुन्हे दाखल झाले होते.त्यामुळे नाराजी होती.हे गुन्हे मागे घ्यावेत,अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती.अखेर सरकारने मोठा निर्णय घेत असे दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बैलगाडी चालकात समाधान व्यक्त होत आहे.
भारत गायकवाड
बैलगाडी चालक/मालक संघटनेचे नेते
