बनाप्पाचा खून हा गॅंगवार किंवा पूर्ववैमनस्यातून केला असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मारेकऱ्यांनी प्लॅन करून बनाप्पाचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पाच दिवसात तीसरा खून
नजरेला नजर मिळवणे आणि कोणाला मोठ्या आवाजात बोलले तरीही आता थेट त्याचा ‘गेम’ केला जात आहे. खून, खुनी हल्ल्याच्या घटनांनी जिल्हा पुरता हादरला आहे.