विलासरावांची टोलेबाजीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून बोलताना माजी आमदार विलासराब जगताप यांनी हटके टोलेबाजी केली. स्पष्टवक्ते असलेलेजगताप यांनी आपल्या ४० वर्षाच्या राजकारणातील चढउतार सांगताना पाणी जसे स्वच्छ असते तसे आजवे राजकीय मंडळी राहिलेले नाहीत. पद, सत्ता मिळेल तिकडे सोयीनुसार राजकारण केले जात आहे.भविष्यकाळयत चांगले विचार घेवून राजकारणकरणार्या कार्यकत्याची राजकारणात गरज असल्याचे सांगत जगताप यांनी जमदाडे यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.