मागील वर्षाची अवकाळी पावसाने द्राक्षे बागेचे व बेदाण्याचे नुकसान झाले होते.त्याची भरपाई मिळाली नाही.सध्या रिमझिम पावसाने दाक्ष,डाळिंब, तूर पिकांवर रोग पडला आहे. पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.– सोमनिंग बोरामणी, द्राक्षबागायतदार, बेळोंडगी