पाण्यासाठी जतच्या ८ गावांचा यल्लगार,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले उपोषण
सांगली : अर्धवट राहिलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या बिळूर (ता. जत) कालव्याचे काम त्वरित सुरु करून पाणी सोडावे या मागणीसाठी बिळूरसह आसपासच्या ८ गावांतील ग्रामस्थांनी सोमवारपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)