शेवटी उपनिबंधक सुरवसे यांनी सांगितले, ५०० ग्रॅम पेक्षा ज्यादा तूट धरता येणार नाही पेमेंट वेळेतच करायला पाहिजे. बॉक्सचे निम्मे पैसे दिले पाहिजेत या सर्व बाबीची तपासणी करण्यासाठी पुन्हा एक महिन्यांनी बैठक घेवून या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहू केली यावेळी संजय बेले,संजय खोळखुंबे,भरत चौगुले,उमेश मुळे,अतुल झांबरे,सुरेश वसगडे,भरत पाटील,दामाजी दुबळ,नंदू नलवडे,बाळासाहेब लिंबेकाई, हरी कांबळे, राजेंद्र मानेअजित हलिगले,सुदाम माळी, मनोज मालू, कांतिभाई पटेल,विठ्ठल पाटील आदीसह अन्य उपस्थित होते.